Friday, November 9, 2012

जवाबदारी शून्य वक्तव्य

आत्ता पर्यंतचे १० आठवणीतले जवाबदारी शून्य वक्तव्य

एक मंत्री म्हणतो
"मुलींकडे मोबाईल हवेच कशाला "
दुसरा
"जो उघड्यावर सौच्यास बसेल त्याला (तसेच? :P) जेल मध्ये टाका "
तिसरा

"बिवी जाब पुराणी हो जाती हे तो उसमे मजा नाही आता"
चौथा
"अर्ध्या हून जास्त बलात्कार हे मुलींच्या चुकीनेच होता "

पाचवा .. हा मोठा महाशय आहे


"पंजाब मध्ये ७०% लोक नाशेडी आहे , उत्तर प्रदेश चे लोक मुंबई मध्ये जाऊन भिक मागतात "


सहावा


"मुलींचे लग्न १५ व्या वर्षीच लावा म्हणजे त्यांचा विनय भंग होणार नाही "


सातवा


"कोण म्हणते भारतात महागाई आहे "


आठवा


"लोग घोटाळे भूल जाते हे "


नववा


"बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते हो जाती हे "


दहावा


"ह्या देशावर पहिला हक्क मुसलमानांचा आहे "




तुम्हाला पण आठवत असतील तसे रोजच काही ना काही चालू असते ..


मुद्दाम हून नावे देत नाही आहे कोणाची .. कारण पोस्ट चा उद्देश मनोरंजन हाच आहे




- असाच एकजण

1 comment:

  1. भारतीय नेत्याच्या बुध्यांक चिंतन करण्याचा विषय आहे.

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...