आत्ता पर्यंतचे १० आठवणीतले जवाबदारी शून्य वक्तव्य
एक मंत्री म्हणतो
"मुलींकडे मोबाईल हवेच कशाला "
दुसरा
"जो उघड्यावर सौच्यास बसेल त्याला (तसेच? :P) जेल मध्ये टाका "
तिसरा
"बिवी जाब पुराणी हो जाती हे तो उसमे मजा नाही आता"
चौथा
"अर्ध्या हून जास्त बलात्कार हे मुलींच्या चुकीनेच होता "
एक मंत्री म्हणतो
"मुलींकडे मोबाईल हवेच कशाला "
दुसरा
"जो उघड्यावर सौच्यास बसेल त्याला (तसेच? :P) जेल मध्ये टाका "
तिसरा
"बिवी जाब पुराणी हो जाती हे तो उसमे मजा नाही आता"
चौथा
"अर्ध्या हून जास्त बलात्कार हे मुलींच्या चुकीनेच होता "
पाचवा .. हा मोठा महाशय आहे
"पंजाब मध्ये ७०% लोक नाशेडी आहे , उत्तर प्रदेश चे लोक मुंबई मध्ये जाऊन भिक मागतात "
सहावा
"मुलींचे लग्न १५ व्या वर्षीच लावा म्हणजे त्यांचा विनय भंग होणार नाही "
सातवा
"कोण म्हणते भारतात महागाई आहे "
आठवा
"लोग घोटाळे भूल जाते हे "
नववा
"बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते हो जाती हे "
दहावा
"ह्या देशावर पहिला हक्क मुसलमानांचा आहे "
तुम्हाला पण आठवत असतील तसे रोजच काही ना काही चालू असते ..
मुद्दाम हून नावे देत नाही आहे कोणाची .. कारण पोस्ट चा उद्देश मनोरंजन हाच आहे
- असाच एकजण
भारतीय नेत्याच्या बुध्यांक चिंतन करण्याचा विषय आहे.
ReplyDelete